मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
काय खात होते महाभारताचे महान यो’द्धा..त्यावेळी यु’द्ध सुरु असताना जेवणाची व्यवस्था कशी केली जात असे जाणून घ्या..रहस्यमय

दुनियेतील सर्वात मोठे यु द्ध म्हणून सांगितले जाणारे महाभारताचे यु द्ध ,जेथे सै-निकांच्या जेवनाची व्यवस्था कशी केली जात असेल यांची माहिती अनेक पुराणात दिली आहे. याबद्दल तितकीच उत्सुकता देखील सर्वाना वाटणे साहजिक आहे,कारण इतकं भीषण यु द्ध , इतके लाखो लोक तिथे होते.

महाभारताच्या सै-निकांचा आहार कसा असेल की ज्या सै-निकांना ब्रह्मास्त्र आणि जगाच्या नामांकित यो-द्ध्यांचा सामना करावा लागला होता , तसाच त्यांचा आहार देखील असेल. महाभारताच्या युद्धात, कौरवांच्या दिशेने 11अक्षौहिणी सै न्य आणि पांडवांच्या वतीने 7 अक्षौहिणी सै-न्याने भाग घेतला होता. ज्यामध्ये सर्वांच्या सै-न्याने मिळून 50 लाखापेक्षा जास्त सै न्य सहभागी होते.

पण एवढ्या मोठ्या सैन्यासाठी युद्धाच्या वेळी एवढं अन्न शिजवत कसे असतील तसेच याचे सर्व काही व्यवस्थापित कोणत्या प्रकारे केले जाते. केले गेले असते. पण या महाभारतमध्ये असे एक राज्य होते आणि ते यु द्ध क्षेत्रात असूनही ते यु-द्धापेक्षा भिन्न होते. ते राज्य दक्षिणेकडील उडपी हे होते असे महाभारतात वर्णन केलेले आहे. जेव्हा ते कुरुक्षेत्रात पोहोचले तेव्हा कौरव आणि पांडव दोघांनीही त्यांना आपल्या बाजुने घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु या राज्यचे राजा खुप दूरदर्शी होते. त्यानी भगवान श्रीकृष्णाला विचारले की, इतक्या मोठ्या यु-द्धासाठी दोन्ही बाजूंच्या विशाल सै-न्याच्या अन्नाची व्यवस्था कोण करेल असा प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला देखील अगदी हाच प्रश्न पडला असेल. तेव्हा त्यानी आपल्याकडील एक योजना सांगितली, माझी इच्छा आहे की संपूर्ण सै-न्यासह उपस्थित असलेल्या सर्व सै-न्याच्या जेवणाची व्यवस्था एकत्र करावी.

श्रीकृष्णाने सांगितले की, या अफाट सै-न्याचे भोजन सांभाळण्यास आपण आणि भीमसेन यांच्याशिवाय कोणालाही शक्य नाही. मग तेव्हा पासुन उडपी राज्याने सै-न्यासह दोन्ही बाजूंच्या सै-न्याच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच उडपीचे राज्य असे जेवण पहिल्या दिवसापासून करत होते की त्याचा एकही अन्न कण वाया जात नव्हता.

महाभारतात यु-द्धाचे दिवस जसजसे पुढे गेले तसतसे यो-ध्यांची संख्या खूप कमी होऊ लागली पण सर्वांना अन्न समान पुरवता होऊन वाया जात नव्हते हे पाहून तेथील सै-न्याला हे पाहून आश्चर्य वाटले. आज आपले किती यो-द्धा मरणार हे यांना आधीच कसे समजते, जेणेकरून त्या आधारावर अन्नाची व्यवस्था हे योग्य रित्या पार पाडतात. असा सवाल या मुलांना पडत असे.

एवढ्या मोठ्या सै-न्याच्या अन्नाची व्यवस्था करणे हे एक आश्चर्यच होते आणि जर अशा प्रकारचे धान्य वाया गेले नाही तर तो चमत्कारही होता. 18 दिवसांचे यु द्ध संपले आणि पांडवांचा राज्याभिषेक झाल्यावर राजा युधिष्ठिर यांनी त्याना विचारले की , महाराज सर्व देशांप्रमाणेच वडील, थोर गुरू, द्रोण, थोरले बंधू सर्वचजण आमचे कौतुक करत आहेत की कसे कमी सै न्य असतानाही आम्ही हे यु द्ध जिंकतो.

बहुतेक या सर्वांच्याच कौतुकास पात्र आपण आहात कारण ज्याप्रकारे इतक्या प्रचंड मोठ्या सै-न्यासाठी केवळ भोजन व्यवस्थापित केले नाही तर त्यातील अन्नाचा एक कणही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.
उडपी नरेशजी महाराज, ज्यांना तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात, त्याचे सर्व श्रेय श्रीकृष्ण यांना जाते.

हे पाहून सर्व उपस्थित लोक चकित झाले. उडपी नरेश यांनी सांगितले की, रात्री श्री कृष्णा शेंगदाणे खात असत. शेंगदाणे दररोज मोजुन छावणीत ठेवलेले जात आणि त्यांनी खाल्ल्यानंतर ही मोजले जात होते. त्यावरून एक गोष्ट समजत होती की भगवान श्रीकृष्ण जेवढ्या शेंगा खातील तेवढ्या त्याच्या हजार पटीने सै न्य दुसऱ्या दिवशी मारले जात होते.

म्हणजे त्यांनी 50 शेंगदाणे खाल्ले तर दुसर्‍या दिवशी युद्धामध्ये 50,000 यो द्धा मारले जातील हे समजून घ्यायचे. दुसर्‍या दिवशी त्याच प्रमाणात जेवण बनवले जात असत. भगवान श्रीकृष्ण हा चमत्कार ऐकून सर्वजण त्याच्यापुढे नतमस्तक झाले. ही सुंदर कथा महाभारतातील एक दुर्मिळ कथा आहे. कर्नाटक जिल्ह्यात ही कथा सांगितली जाते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.