नकळत हे 5 पाप करणारे लोक अल्पायुषी व दरिद्री बनतात..ही कामे करत असाल तर लगेच बंद करा..

नमस्कार मित्रांनो..
आपण जीवन जगत असताना काही कामे अनावधानाने करतो परंतु त्याच्या परिणामाची जाणीव आपल्याला फारशी नसते किंवा तितकी नसते. त्यामुळे अशी काही कामे जी आपण केल्याने त्याचे महा भयानक परिणाम भोगावे लागतात. कारण त्यांचा थेट परिणाम आपल्या घरातील सकारात्मकतेवरती होतो.
तसेच घरातील कलह वाढतात, पैसा विनाकारण खर्च होतो व दारिद्र्य येते. त्यामुळे ही कामे जर तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा व त्या कामांपासून दूर रहा. शिव पुराणानुसार जर तुम्ही हे काम केले तर तुम्हाला त्याचे नाहक वाईट परिणाम भोगावे लागतील.
शिवाने माता पार्वतीला सर्वप्रथम याचे ज्ञान दिले व ते शिवपूराणानुसार ता कलियुगात माणसांना सावध करण्यासाठी उपयोगी आहे. कलियुगातील मनुष्य स्वतःच्या मर्जीने काहीही करत सुटतो, मागचा पुढचा विचार न करता घरातील काही गोष्टी तसेच ध र्म ज्ञान न जुमानता असे काही करून बसतो ज्यामुळे भगवान शिवाच्या आशिर्वादाला मुकतो.
त्यामुळे तुम्ही असे कोणतेही काम मुळीच करू नका ज्यामुळे तुम्ही विनाकारण पापात पडाल. पाहिले म्हणजे मा-नसिक पाप यालाच आपण इतरांच्या सौंदर्यावर, संपत्ती वरती, प्रगतीवरती जळणे, न बघवणे असे म्हणतो. आपल्याला एखादी व्यक्ती आपल्या पुढं जाऊ नये असे वाटत असेल तर ते मा-नसिक पाप आहे, तसेच इतरांचे वाईट चिंतने हे सुद्धा मा-नसिक पाप आहे.
असे जर करत असाल व दुसरीकडे देवाला प्रार्थना करत असाल तर हे चुकीचे आहे, देव तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाही. दुसरं म्हणजे वाणीतून सतत अपशब्द बोलणे, हे पाप तुम्ही करत असाल तर तुम्ही नेहमी गरीब रहाल, तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीही येणार नाही.
इतरांची निंदा करणे, शिवीगाळ करणे, अपशब्द बोलणे याला वाचिक पाप म्हणले जाते कारण तुमच्या तोंडून असे ग चा ळ शब्द आल्याने घरातील वातावरण अशुद्ध होते, तुमची वाणी अस्वच्छ होते त्यामुळे मुखातून फक्त सत्य बोला, शिवाचा जप करा असे केल्याने आयुष्य फक्त सकारात्मक विचारांनी भरते व आपली प्रगती होते.
यानंतर शा-रीरिक पाप आपण करतो ते म्हणजे मुद्दाम कोणत्याही मूक प्राण्याला, जनावरांना, पक्षांना मा-रणे, जीवे मा-रणे, उगाच वृक्ष तो-ड करणे, प्राचीन वस्तू तो ड फो ड करणे(देवाच्या) असे जे आपण आपल्या हाताने, पायाने करतो हे करू नका, त्यामुळे त्या मूक जनावरांचा आ-त्मा तुम्हाला शाप देत असतो व त्यामुळे आयुष्यात फक्त नुकसानच होते, तो-टा होतो.
जर तुम्ही कोणाची निंदा करत असाल तर ती थांबवा, करू नका कारण सर्वात भयानक पापांच्या यादीतील पाप म्हणजे इतरांची निंदा करणे, अपंग, आपले आई वडील गुरू, शिक्षक, वृद्ध व्यक्ती जे कोणी निंदेस पात्र नसतानाही आपण निंदा केली तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात बरबादी, दारिद्र्य येते, विनाकारण सर्वत्र अपमान होतो कारण आपण जे करतो तेच आपल्याकडे येत असते.
खू-न करणे, ह-त्या करणे, ध म की देणे, चो-री, द रो डा टाकणे याला देखील शिवपूराणानुसार भयंकर पाप मानले जाते, एखाद्या स्त्रीला छे ड णे, कुणाला जबरदस्ती करणे याला सुद्धा शिवाने दं-ड सांगितलं आहे तो म्हणजे त्याच आयुष्य अर्थहीन होते, देवाला सुदधा त्याची दया येत नाही.
त्याच्या आयुष्यात फक्त अंधार येतो. ही सर्व पापे करणारे लोक कधीही सुखी होत नाहीत, नेहमी दारिद्र्यात लोळत असतात, त्यांची प्रगती होत नाही व भयानक शिक्षेचा दं-ड म्हणून नरकात खूप हाल होतात. अल्पयुषी होतात.
असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.