मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
हा १ नियम पाळा..१०० वर्षे जगाल..मरेपर्यंत कोणता आ’जार होणार नाही..औ’षधे गोळ्या विसरून जाल..

नमस्कार मित्रांनो

सर्वांनाच निरोगी राहायला आवडते, पण काही वेळेस स्वतःच्या काही दररोजच्या बदलत्या गोष्टींमुळे तर कधी हवामानामुळे आपण आ-जारी पडतो. आपण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवली, जर आपण योग्य ती काळजी घेतली तर आ जारी पडणार नाही.

काही काही छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही दररोजच्या जीवनात केल्या तर आजारापासून तुमचे रक्षण होते. हे काही नियम पाळले तर आपण आजारी पडणार नाही. बदलत्या जीवनशैली नुसार आपले काही बदल लक्षात घेऊन व्हायरल इ न्फे क्श न ला ब’ळी पडणार नाही याची नक्कीच खात्री या उपायांनी आपल्याला मिळू शकते.

आ यु र्वे दि क उपाय, आपले घरचे उपाय जे विना खर्च असतील असे उपाय जर आपण केले तर तुम्ही कितीही वयाचे झालात तरी तुम्ही निरोगी एकदम फिट रहाल. हा घरगुती उपाय म्हणजेच हा नियम पाळला तर त्वचेचे आजार, सांधेदुखी, अनेक आ-जार तुमच्या जवळ पण येणार नाहीत.

फक्त तुम्हाला हा एकमेव नियम पाळायचा आहे. हा उपाय म्हणजे एकदम नैसर्गिक आहे. ज्यामधून तुम्हाला श रीराला आवश्यक सर्व घटक अगदी मोफत मिळतील. ते म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश होय. सूर्यप्रकाश जर तुम्ही घेतला तर अनेक स म स्या सुटू शकतात. जर सूर्य उगवला नाही जर सर्व जै वि क गोष्टी नष्ट होतील.

सुर्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतो ज्यामुळे आपण जीवनात राहतो, सुर्यामुळे अन्नधान्य पिकते जे आपण खातो व उर्जा मिळते, सूर्यप्रकाश जो आपल्याला डी जीवनसत्त्व देतो. सूर्य आपल्याला चार्ज करतो त्यामुळे तुम्हाला सकाळी उठून दररोज सूर्य नमस्कार घालायचे आहेत.

हे सूर्य नमस्कार म्हणजे सूर्य देवतेची पूजा मानली जाते. हे वंदन म्हणजे श रीरातील ऊर्जा जागी करणे, तसेच यामुळे तुमचे शरीर बाहेरून म्हणजे त्वचा विकार होत नाहीत व आतून म्हणजे अंतर्गत गोष्टी सुरळीतपणे काम करतात. हा सूर्यप्रकाश आपल्या श रीरावर पडलाच पाहिजे. उष्णता श रीराला मिळायला हवीच. निरोगी आ-रोग्यासाठी आपण हे केले पाहिजे.

सूर्यप्रकाश घेण्याची, सूर्यकिरणे आपल्या श रीरात घेण्याची एक ठराविक वेळ असते ती ऋतूनुसार वेगळी असते. हिवाळ्यात सकाळी 6 ते 8 तर उन्हाळ्यात पहाटे 5 ते सकाळी 7 या वेळेत तुम्ही सूर्याच्या सानिध्यात राहायचे आहे. सूर्य नमस्कार करायचे आहेत.

म्हणजेच तुम्हाला सुर्यस्नान करायचे आहे. यामुळे ऊर्जा मिळते ही ऊर्जा इतकी असते की तुमच्या श रीरात सदैव उत्साह ठेवते, नेहमी ताजे ठेवते. असे केल्याने तुमच्या आयुष्यात औ ष ध गो-ळ्यांचा संपर्क येणार नाही. कितीही वय झाले तरी तुम्ही नेहमी उर्जावन रहाल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.