मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
७ हजार वर्षांपासून हनुमानजींची वाट पाहत बसले आहेत येथे माकडे..जाणून घ्या जाखू मंदिराचे र’हस्य..आजही त्याठिकाणी स्वतः हनुमान

मित्रांनो आज आम्ही भारतामध्ये असलेल्या अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत याठिकाणी ७ हजार वर्षापासून माकडे आजसुद्धा बजरंगबली येण्याची वाट पाहत आहेत. मित्रांनो हे मंदीर साधे सुधे नाहीय. याठिकाणी हनुमानजींच्या येण्याचे पुरावे आहेत. हनुमानजींच्या पायांचे ठसे आजही या ठिकाणी आहेत. मित्रांनो हे मंदीर कोठे आहे ?

आणी यामागे काय र’हस्य आहेत हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो ही माहिती संपूर्ण वाचा. मित्रांनो आज आपण जाखू मंदीराचे र’हस्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो जाखू मंदिर हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला मध्ये स्थित आहे जे जाखू टेकडीवर वसलेले आहे. शिवालिक डोंगररांगांच्या हिरव्यागार पार्श्वभूमीमध्ये हे मंदिर शिमल्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

जाखू मंदिर हे एक प्राचीन ठिकाण आहे ज्याचा उल्लेख अनेक पौराणिक कथांमध्ये आहे आणि हे पर्यटकांना गूढ दृष्टी प्रदान करते. जाखू मंदिर हिं’दू देव हनुमानाला समर्पित आहे. हे ठिकाण शिमल्यातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे जे हिं’दू यात्रेकरू आणि भक्तांसह सर्व वयोगटातील आणि ध’र्माच्या पर्यटकांना आ’कर्षि’त करते.

जाखू मंदिरात हनुमान जीची एक मोठी मूर्ती आहे जी शीमल्याच्या कोणत्याही भागातून दिसते. हे मंदिर शिमला येथे रिजपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. जाखू मंदिरातील हनुमान जीची मूर्ती ही देशातील सर्वात उंच मूर्तींपैकी एक आहे जी ३३ मीटर (१०८ फूट) उंच आहे. या मूर्तीसमोरील मोठी झाडेही बौ’ने असल्याचे दिसते.

या मंदिराविषयीची आख्यायिका अशी आहे की, लक्ष्मणाचे पुन’र्जी’वन करण्यासाठी संजीवनी बूटी शोधण्यासाठी निघाले. बुटी ओळखता न आल्याने हनुमानजिने पूर्ण पर्वतच उचलून आणले. ज्यावर ती वनस्पती झगमगत होती. भगवान हनुमान काही विश्रांतीसाठी या ठिकाणी जाखू पर्वतावर थांबले होते. हा पर्वत अगोदर पासूनच खूप उंच होता.

आणी त्यांनी आणलेल्या पर्वतामुळे आणखी उंच झाली. आणी यामुळे हनुमानजींचे पाय जमिनीमध्ये रुतले होते. आणी त्यांच्या पायाचे ठसे आजही त्याठिकाणी आहेत. त्यानंतर याठिकाणी मंदीर बांधण्यात आले. दुसरी कथा सुद्धा यासारखीच इथे घडली होती. यामध्ये संजीवनी शोधण्यासाठी जातेवेळी राम आणी हनुमानजी ना याच पर्वतावर एक संत तपस्या करताना दिसले.

याकु नावाच्या या संतांच्या दर्शनासाठी हनुमानजी थांबले आणी त्यांना संजीवनी बद्दल माहिती विचारली. हनुमान जींच्या सोबत त्यांचे काही वानर मित्र सुद्धा आले होते. ते सुद्धा खूप थकल्यामुले इथेच झोपले होते. हनुमानजी याकु संतांकडून संजीवनी बद्दल माहिती घेऊन ते आणण्यासाठी निघाले. परंतु हनुमानजींचे वानर मित्र ज्यावेळी झोपेतून जागे झाले,

तेव्हा तिथे त्यांना हनुमानजी दिसले नाहीत. त्यामुळे ते दु:खी झाले. परंतु हनुमानजी तिथे परत आले नाहीत. त्यानंतर याकु संतने तिथे मूर्ती स्थापन केली. म्हणून आजही याठिकाणी माकडे हनुमानजींच्या येण्याची वाट पाहत आहेत. आज याठिकाणी खूप उंच अशी हनुमानजींची मूर्ती आहे. देशभरातून लोक तिथे दर्शनासाठी येत असतात.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.