मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
जेवणासोबत लिंबू पिळून खात असाल तर एकदा नक्कीच वाचा..यामुळे आपल्या शरीरावर होतात हे परिणाम..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आपल्या मराठी पेज वर तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की आजकालच्या दैनंदिन जीवनात , आपली जी’वनशैली धावपळीची झाली आहे आणि त्यामुळे आपण आपल्या प्राचीन भारतीय शा’स्त्र परंपरेला विसरत चाललो आहोत. पण गेल्या काही वर्षामध्ये अनेक जणांना आयुर्वेदाच महत्त्व पटलं आहे.

तर मित्रांनो  म्हणूनच बरेच लोक पुन्हा आयु’र्वेदाकडे वळत आहेत आणि तसेच आयु’र्वेदिक उपचार अवलंबण्याचा सल्ला अनेक जणां कडून दिला जातो. मित्रांनो, आपल्या आहारामध्ये वेग-वेगळ्या पद्धतीने लिंबूचा समावेश केला जातो. लिंबू मध्ये अनेक औ’षधी गुणधर्म आहेत, जे आपल्या आ’रोग्या साठी खूप फा’यदेशीर ठरते. नियमित लिंबूचे सेवन केल्यामुळे आपल्या आरो’ग्याला अनेक लाभ होतात.

तसेच मित्रांनो आपल्यातील अनेक जणांना वेग वेगळ्या स्व’रूपात लिंबू खाणे पसंत करतात. लिंबू मुळे पाक कृतींची चव वाढण्यास मदत मिळते. आरो’ग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, पोटाशी सं’बंधित कोणतेही सम’स्या उ’द्भवल्या नंतर, नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिं’बूचा रस हा एकत्र मिक्स करून ते चाटायला लावले जाते.

त्यामुळे आपली पोटाची जी काही स’मस्या आहे, ती कमी होते. लिं’बू मध्ये आपल्या आरो’ग्यासाठी पोषक असणारे अनेक घटक आढळतात. लिंबूच्या सेवना मुळे आपल्या श’रीराला, आ’रोग्याला कोण-कोणते फा’यदे होतात, चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.. आपण आपल्या घरातील ज्येष्ठ लोक आपल्याला सांगत नेहमी सांगत असतात की, दिवस भरातून एकदा तरी लिं’बू सरबत हे प्यायला हवे, आणि त्यांचे म्हणणे अगदी खरोखर आहे.

कारण पूर्वीच्या काळी जेवल्यानंतर, किंवा रात्री झोपण्या पूर्वी आणि सकाळी उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केले जात होते. कारण, लिंबू मध्ये असे काही औ’षधी घटक आहेत, जी आपली पचन संस्था चांगली करते. तसेच आपले पोट देखील साफ राहते. आणि जर का आपण सकाळी उठल्या नंतर, उपाशी पोटी लिंबू पाणी पिले तर, आपल्या शरी’रातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करते.

तसेच पोटाचे वि’कार देखील कमी करतात. त्याच बरोबर आपली रो’ग प्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. आजकाल अनेक लोक ल’ट्ट पणामुळे त्र’स्त आहेत, तसेच अनेक जणांचे वजन देखील दिवसें दिवस वाढत चालले आहे.

त्यामुळे आपल्या शरी’रावर चरबीचा एक थर जमा होतो आणि मग अशा वेळी आपण जर सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये १ ते २ लिंबूचे थेंब टाकून ते पिल्याने,आपल्या शरी’रावरील चरबी कमी होण्यास मदत होते, आणि त्यामुळे आपला ल’ट्ट पणा आणि आपले वजन देखील कमी होण्यास सुरुवात होते. आपल्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर काळे डाग, वां’ग, आलेले असतात आणि अशा वेळी आपला चेहरा नैस’र्गि करीत्या स्वच्छ ठेवण्याचे कार्य हे लिंबू करतो.

तसेच मित्रांनो  जर आपण दिवसातून एकदा तरी लिंबूचा रस चेहऱ्यावर लावला,तर आपला चेहरा सुंदर, कोमल आणि तजेलदार दिसू लागतो. जर का तुम्हाला पित्ताची सम’स्या असेल तर, मधा मध्ये लिं’बूचा रस मिक्स करून त्याचे सेवन करा. यामुळे तुमची जी काही पित्ताची सम’स्या आहे ती दूर होते. अर्धा लिंबू घेऊन त्या लिं’बू वर थोडेसे मध टाकून, आणि तो लिंबू आपल्या दा’तांवर घा’सल्यास, त्यामुळे दातां वरील पिवळा थर निघून जातो.

त्याच बरोबर लिंबूच्या पाण्या मध्ये थोडेसे मध टाकून, हे चाटण चाटल्यास उचकी येणे त्वरित बंद होते. लिंबूचा रस पाण्या मध्ये टाकून ते पाणी चेहर्‍यावर लावल्यास, चेहऱ्यावर जमा झालेले डे’ड स्कीन निघून जाते. म्हणजेच चेहऱ्यावर जी काही मृ’त पेशी जमा झालेली असते, ती निघून जातात. लिंबू मध्ये विटामिन C चे प्रमाण हे खूप जास्त असते, आणि विटामिन C मुळे,आपल्या शरी’राची रो’ग प्रतिकारक क्षमता मजबूत राहते.

मित्रांनो  म्हणून जी व्यक्ती नियमित लिंबूचे सेवन करते, त्या व्यक्तीची रो’ग प्रतिकारक शक्ती हि खूप मजबूत असते, आणि अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आ’जार, रो’ग होत नाहीत आणि, म्हणूनच आपल्या शरी’राला एक संर’क्षण कवच प्रदान करण्याचे कार्य हे लिंबू करत असते. लिं’बाच्या रसा मध्ये थोडीशी काळी पावडर मिक्स करून, त्याचे सेवन केल्याने मले रियाच्या आजा’रांमध्ये देखील आपल्याला बरे वाटते.

त्याच बरोबर लिं’बूचे रसा मध्ये कोणत्याही प्र’कारचे कॅ’लरीज नसतात. त्याच बरोबर ज्यांना डोके दुखीची सम’स्या वारंवार होत असते, तर अशा व्यक्तींनी लिंबूचा रस डोक्याला लावल्या वर किंवा लिंबाची साल डोक्याला रग डल्यास डोके दुखी त्व रित थांबते. तसेच आजकाल अनेक लोकांना केस ग’ळतीची सम’स्या आहे.

तर अश्या व्यक्तींनी जर लिं’बूच्या बियांची पावडर तयार करून डोक्यांवर लावल्यावर केस गळतीची स’मस्या कमी होते. आणि त्यामुळे भविष्यात टक्कल पडण्याची सम’स्या दूर होते. जर तुम्हाला मु’त खडा झाला असेल, तर अशावेळी नियमितपणे एक ग्लासभर लिंबू पाणी चे सेवन करावे, यामुळे मु’तखडा गळून पडतो. उन्हाळयाच्या दिवसामध्ये आपल्या श’रीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागते, यासाठी आपल्याला भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.

त्यावेळी आपण साधे पाणी पिण्या पेक्षा, लिंबू पाणी पिणे खूप फा’यद्याचे ठरते. सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिणे, हा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे.  कोमट पाण्यात लिंबू पिळून आणि त्यात एक चमचा मध घातला, तर ते केवळ चवच नव्हे, तर आपल्या आ’रोग्यासाठीही खूप फा’य देशीर ठरते.

मित्रांनो तुम्हाला जर हि  माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. वरील माहिती हि सर्वसाधारण गृहीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.