मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
लग्नाला ३ वर्ष होऊन गेले तरी मूल होत नव्हते.. शेवटी या स्त्री ने वैतागून उचलले हे पाऊल.. आज तिच्यासोबत..

नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी पूजा स्व यं पाक घरात आल्यावर मा लती बा ईंनी विचारले काय झाल केलीस का टे स्ट ? त्यावर ती म्हणाली हो आई नि गे टी व्ह आहे टेस्ट. यावर सासूबाई म्हणाल्या हा ते काय दरवेळी ठरलेलेच आहे, उगीच आशा लावतेस. त्यापेक्षा निघून का जात नाहीस इथून म्हणजे आमची पीडा जाईल. प्र सा दवर एवढी काय जा दू केलीस काय माहीत.

किती चांगल्या घरातल्या सुंदर मुली चालून येत होत्या. हे सगळं बोलणं ऐकून पु जाला खुप त्रा स होत असे. पण हे तिला काही नवीन न व्हतं, गेली दोन व र्षे ती हेच ऐकत होती. खुप द वाखाने केले, वेगवेगळ्या डॉ क्ट रांना दाखवलं, शेवटी बाबा, बु वांकडे ही उपाय केले पण काहीच फरक पडत नव्हता. मा लतीबाई येता जाता टो मणे मा रत असे त्यामुळे ती या सगळ्याला वै तागली होती.

पुजा आणि प्र सादाचे ल व्ह मॅ  रे ज होते पण अगदी मु हूर्त  बघून थाटामाटात ल ग्न झालं होतं. कॉलेज पासून एकत्र होते शिवाय नोकरी ही एकाच ठिकाणी करत होते. त्यामुळे दोघांनी घरी सांगून परवानगी घेऊनच ल ग्न केलं होतं. तस बघितलं तर पुजा मालती बाईंना सुरुवातीपासूनच आवडत नव्हती. पण बाकीच्या नातेवाईकांनी समजावलं आणि प्रसादच्या ह ट्टा पुढे त्यांचं काही चाललं नाही.

त्यामुळे सुरुवातीपासूनच मालतीबाई पु जाला पटवून घे त नव्हत्या, सतत रा ग करायच्या आणि चू का का ढायच्या हे येत नाही ते येत नाही. पण ती दु र्लक्ष करत होती. माधवराव तिला खु प स पोर्ट करत असे आणि प्र साद ही तिला खुप आधार देत असे. पण तो ही आता आईच्या बोलण्याला वैतागला होता. त्या च्या साठी पुजा नोकरी सोडून पूर्ण वेळ घराला देत होती.

आ ई साठी खुप काही करत होती तरीही आ ई पटवून घेत नव्हती. पण तो आईला काही बो लू शकत नव्हता. अलीकडे तर आईचा चि ड चि डपणा खुप वाढला होता. ल ग्ना ला तीन व र्षे झाली तरी अजून मुल नव्हते, सगळे द वा खा ने करून झाले होते पण काही उपयोग होत नव्हता. घराण्याचा वं श कसा वाढणार यामुळे आज मालती बा ईं नी ठरवलेच होते की काहीतरी मा र्ग काढायचाच.

संध्याकाळी सगळे जे वा यला बसले. तेव्हा त्या म्ह णाल्या प्रसाद माझं आता वय  झालं पण डोळे मि ट ण्या अ गोदर मला माझ्या नातवंडाला खेळवायच एवढीच इ च्छा आहे तर माझं यात काय चुकलं ? आपले सगळे द वा खा ने देखील करून झाले तरीही काही उपयोग होत नाही. तू ल ग्न तु झ्या इ च्छे ने केले आम्ही विरो ध केला नाही पण मला आता अस वाटतं की तू पु जाला घ ट स्फो ट द्यावा. निदान मला नातवंडाच सुख तरी मिळेल.

प्रसाद माधवराव सगळे स्त ब्ध झाले, पूजा र डत आत निघून गेली. कस तरी जेवण आवरून प्रसाद खोलीत गेला तेव्हा पुजा अगदी शां त बसली होती. प्रसाद आत जाताच पुजा म्हणाली मला आईंचा निर्णय योग्य वाटत आहे. त्यांची इच्छा योग्य आहे कोणालाही आपली नातवंड बघावं वाटणं हे साहजिक आहे आणि आपण त्यांचं हे सुख हिरावून घ्यायला नको. मी तुला घटस्फो ट द्यायला तयार आहे, आपण सगळ्या फॉ र्मेलिटी करू.

वेड लागलंय का तुला, काय बोलतेस तुला तरी कळतंय का? आणि आपल्या दो घां मध्येही दो ष नाही. जर तुझ्यात दो ष आहे असं समजत असशील तर मग माझ्यात ही दोष आहे. आपण यावर काढू काहीतरी मार्ग, मी आईला समजावून सांगतो. आपल्या न शि बात असेल तर नक्की या घरात बाळ येईल, पण तू माझ्यासोबत पाहिजेस अस म्हणत तो बाहेर गेला.

लगेचच त्याने बा लिका आ श्र मातून फॉ र्म आणला, सगळ्या फॉ र्म लिटी पूर्ण केल्या आणि अवघ्या तीन म हि न्यांची सि द्धी प्रसाद आणि पुजाच्या आयुष्यात आली. माधवरावांनी ही हा निर्णय मा न्य होता पण मालती बाई नाराज होत्या. पण सि द्दीच्या बालपणात त्या हे सगळं विसरून गेल्या आणि पुजा आता खुप खुष आहे, कारण सिद्धीच्या येण्याने तिचीही इ च्छा पूर्ण झाली होती.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.